दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं..
तू तशीच आहेस जशी मला हवी होती
फक्त मला तसं बनवून दे
जसं तुला मी हवा आहे
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे
हे न सांगता ओळखशील ना?
प्रेमात सॉरी तोच बोलतो
ज्याला गरज असते त्या नात्याची
आणि माफ तोच करतो
ज्याला कदर असते प्रेमाची...
तू तशीच आहेस जशी मला हवी होती
फक्त मला तसं बनवून दे जसं
तुला मी हवा आहे
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन पण थोड थांबाव
आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात
आयुष्यभर असचं राहवं
इग्नोर करतेस ना
मला ठीक आहे
पण जेव्हा आपले नातपूर्णपणे
संपेल ना तेव्हा दोष मात्र मला
देऊ नकोस
सोडून गेलेली व्यक्ती कधीतरीपरत येईल,
अशी अपेक्षा ठेवल्यामुळे,
आपल्या मनाचदुसऱ्या व्यक्तीसोबतनाता,
जोडायच धाडस होत नाही...
ना कुणाच्या अभावाने जगतो
ना कुणाच्या प्रभावाने जगतो
अरे जिंदगी अपनी है, बस
आम्ही आमच्या स्वभावाने जगतो
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे,
पुढे पुढे चालावे जीवनगाणे
गातच रहावे...!