इग्नोर करतेस ना मला ठीक आहे पण जेव्हा आपले नातपूर्णपणे संपेल ना तेव्हा दोष मात्र मला देऊ नकोस
सोडून गेलेली व्यक्ती कधीतरीपरत येईल, अशी अपेक्षा ठेवल्यामुळे,आपल्या मनाचदुसऱ्या व्यक्तीसोबतनाता, जोडायच धाडस होत नाही...
from : Marathi Shayari